बातम्या शेअर करा

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच मोबाईलवर सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान मोठया आवाजात इमर्जन्सी अलर्ट संदेश प्राप्त झाल्याने नेमका हा संदेश काय आहे याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. व अनेक चर्चांना उधान आले होते. मोबाईल स्क्रीन वर भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी इशारा अशा आशयाचा हा संदेश दिसत होता. आणि अलर्ट सुद्धा होत होत मोबाईल स्क्रीनवर ok बटन प्रेस करण्यासाठी एकच धाकधूक वाढली होती.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here