महाराष्ट्र दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड By Pragati Times - October 30, 2020 0 306 बातम्या शेअर करा मुंबई – राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली बातम्या शेअर करा