पत्रकारांच्या हक्कासाठी शितल करदेकर यांचं दहा पासून आमरण उपोषण… सरकारच्या भूमिकेकडे लक्ष..

बातम्या शेअर करामुंबई – राज्यातील संघटीत आणि असंघटीत पत्रकार व माध्यमकर्मींच्या हक्कांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याणकारी मंडळ (वेल्फेअर बोर्ड) स्थापन करावे, अशी मागणी इंडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांनी केली आहे.पत्रकारांच्या न्याय्य मागण्यासाठी शीतल करदेकर मुंबईत येत्या १० जुलैला आमरण उपोषण करणार आहेत. तसे प्रत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Continue reading पत्रकारांच्या हक्कासाठी शितल करदेकर यांचं दहा पासून आमरण उपोषण… सरकारच्या भूमिकेकडे लक्ष..